Thursday, August 18, 2011

महात्मा गांधीजींच्या उपोषणालाही ब्रिटिशांनी कधी अटी लादल्या नाहीत. त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती केली नाही. पण महात्मा गांधीजीचा वारसा सांगणाऱ्या या केंद्र सरकारने मात्र अण्णांच्या-बरोबरच सामान्य जनतेचा आवाजही दडपून टाकावा का